- Table View
- List View
Bharatiya Itihas Ke Kuch Vishay Bhag-3 class 12 - NCERT - 23: भारतीय इतिहास के कुछ विषय भाग-३ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय भाग 3 कक्षा 12वी एन.सी.ई.आर.टी. यह पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया है, यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bharatiya Kala Ka Parichay Bhag-1 class 11 - NCERT - 23: भारतीय कला का परिचय भाग-१ ११वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadकला के इतिहास का अध्ययन व्यापक प्रलेखन तथा उत्खनन कार्यों के आधार पर विकसित हुआ है इसलिए कलात्मक वस्तुओं का वर्णन इस विषय के अध्ययन का प्रमुख आधार बन गया है। बीसवीं सदी के प्रारंभिक वर्षों में ऐसे बहुत ही कम उल्लेखनीय अध्ययन किए गए, जहां चिंतन का विषय साधारण वर्णन से आगे बढ़ा हो और अध्ययनकर्ताओं ने वर्णन के अलावा कुछ और भी विवेचन किया हो। अनेक स्मारकों, मूर्तियों और शैलियों का नामकरण तत्कालीन राजवंशों के आधार पर किया गया, जैसे- मौर्य कला या मौर्य कालीन कला, सातवाहन कला, गुप्त कालीन कला आदि। इसके अलावा, कुछ कलाकृतियों के काल का नामकरण धार्मिक आधार पर भी किया गया, जैसे- बौद्ध काल, हिंदू काल और इस्लामिक या मुस्लिम काल। लेकिन इस तरह निर्धारित किए गए नाम, कला की परंपराओं को समझने के लिए उपयोगी नहीं हैं। मध्य युगीन कला और वास्तु संबंधी स्मारकों को अनेकों रूपों में राजवंशों का संरक्षण मिला, लेकिन इससे पहले के ऐतिहासिक काल को भी राजवंशों के नामों से जोड़ दिया गया और वे आज भी प्रचलित हैं। तथापि प्रस्तुत पुस्तक में मानक परंपरागत विवरणात्मक लेखन से परे हटकर कला तथा पुरातत्त्वीय स्मारकों के अपेक्षाकृत अधिक व्यापक विकास का अध्ययन किया गया है और यह बताने का प्रयास किया गया है कि उनके विकास की शैलियाँ क्या थीं और सामाजिक तथा राजनीतिक संबंध कैसे और किसके साथ थे। इस प्रकार यह पाठ्यपुस्तक भारतीय कला के इतिहास के अध्ययन का एक विनम्र प्रयास है।
Bharatiya Kala Ka Parichay Bhag-2 class 12 - NCERT - 23: भारतीय कला का परिचय भाग-२ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadउन्नीसवीं शताब्दी में ब्रिटिश शासन के दौरान, भारतीय विद्वानों के सहयोग से कुछ ब्रिटिश औपनिवेशिक अधिकारियों ने भारत के अतीत का अध्ययन करने में सक्रिय रुचि ली। इसके साथ ही भारतीय उपमहाद्वीप में स्थापत्य स्मारकों, मूर्तियों और चित्रों का एक सुव्यवस्थित या क्रमवार अध्ययन शुरू हुआ। धार्मिक ग्रंथों के अध्ययन के साथ, धर्म के इतिहास का अध्ययन भी किया गया और मूर्तियों और चित्रों की पहचान शुरू की गई, जो प्रारंभिक छात्रवृत्ति का एक प्रमुख क्षेत्र बन गया। कक्षा 11 और 12 के लिए पाठ्यपुस्तकों की इस श्रृंखला में, कक्षा 11 की पाठ्यपुस्तक शुरुआत से मध्ययुगीन काल तक के विभिन्न दृश्य कला रूपों का परिचय देती है, जैसे- भित्ति चित्र, चित्रकला, मूर्तियाँ, वास्तुकला आदि। कक्षा 12 की इस पाठ्यपुस्तक में मध्ययुगीन और आधुनिक काल के दौरान भारत में चित्रकला परंपराओं के विकास पर अध्याय शामिल हैं। उच्चतर माध्यमिक स्तर की युवा पीढ़ी को ध्यान में रखते हुए, भारतीय कला में विकास की समझ विकसित करने के लिए पाठ्यपुस्तक कुछ उदाहरणों की रूपरेखा प्रस्तुत करती है। इस पाठ्यपुस्तक में आठ अध्याय हैं और प्रत्येक अध्याय एक विशेष शैली या चित्रकला के समयकाल और अन्य दृश्य कलाओं की चर्चा से संबंधित है।
Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awariसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.
Bharatiya Samaj class 12 - NCERT - 23: भारतीय समाज १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय समाज कक्षा 12 वीं का पुस्तक हिंदी भाषा में राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ने प्रकाशित किया गया है । इस पाठ्यपुस्तक का मूल उद्देश्य है राष्ट्रीय पाठ्यचर्चा की रूपरेखा 2005 के नए मार्गदर्शक सिद्धांतों को क्रियान्वित करना। पाठ्यपुस्तक मे कुछ सुस्पष्ट उदाहरण अध्याय 3, 5 और 6 में हैं जिनमें जाति व अन्य प्रकार की विषमताओं व अल्पसंख्यक समुदायों से संबंधित विषयों का जिक्र है। गतिविधियाँ इस पाठ्यपुस्तक का अभिन्न अंग हैं; इन्हें सुविचारित व योजनाबद्ध तरीके से विषयवस्तु में सम्मिलित किया गया है। 'अभ्यास' पुस्तक में दिए गए किसी खास उद्धरण अथवा तालिका पर आधारित हैं, और इनमें छात्रों से अपेक्षा की जाती है कि वे सटीक सवालों के सटीक जवाब दें।
Bhartache Sanvidhan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Sheikh Hassan Dr Jogendra W. Gawai‘भारताचे संविधान’ हे पुस्तक विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले असून प्रा. शेख हाशम आणि डॉ. जोगेंद्र व. गवई यांचे संशोधन आणि लेखन यामध्ये समाविष्ट आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, १८५८ च्या कायद्यापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्य कायद्यापर्यंतच्या घटनात्मक विकासाचा सविस्तर आढावा यात घेतला आहे. घटनेची उद्देशपत्रिका, तिचा अर्थ, स्वरूप, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, आणि मूलभूत कर्तव्ये या सर्व बाबी सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. पुस्तकात केंद्र व राज्य शासनाच्या रचना, कार्य, अधिकार, न्यायमंडळाची स्वायत्तता, आणि संसद व विधानमंडळाच्या कार्यपद्धती यांचे विश्लेषण केलेले आहे. संविधान समितीच्या कार्याचा इतिहास, विविध सुधारणा कायदे, स्वातंत्र्यलढ्याचा घटनात्मक संदर्भ, तसेच भारतीय समाजातील विविधतेला स्वीकारून घडवून आणलेली समावेशक राज्यघटना हे या पुस्तकाचे महत्त्वाचे पैलू आहेत. यामध्ये राज्यघटनेतील मूल्ये – समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता – यांचे स्पष्टीकरण आहे. अभ्यासक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अभ्यासार्थ प्रश्न व उदाहरणेही दिली आहेत. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ एक शैक्षणिक ग्रंथ नसून भारतीय लोकशाही आणि राज्यकारभाराच्या मूळ तत्त्वांना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरते.
Bhartachya Itihas (A.D. 500 te A.D. 1206) Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचा इतिहास (इ. स. ५५० ते इ. स. १२०६) दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Govind Tirmanwar“भारताचा इतिहास” हे पुस्तक इ. स. ५५० ते इ. स. १२०६ या कालखंडातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे सविस्तर विश्लेषण करते. या काळात भारतात अनेक राजवंश उदयास आले आणि त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. सम्राट हर्षवर्धनच्या कारकिर्दीत कन्नौज हे सत्ता आणि सांस्कृतिक केंद्र बनले. त्यानंतर राजपूत राजवंशांनी उत्तरेकडील प्रदेशावर वर्चस्व गाजवले. चालुक्य, राष्ट्रकूट आणि प्रतिहार यांच्यात कन्नौजच्या ताब्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष झाला. दक्षिण भारतात चोल, पल्लव आणि पांड्य राजवंशांनी प्रशासन, व्यापार आणि स्थापत्यकलेला मोठे योगदान दिले. याशिवाय, पुस्तकात मध्ययुगीन समाजरचना, धर्म आणि संस्कृती यांचा आढावा घेण्यात आला आहे. भक्ती चळवळीचा प्रभाव, बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार, तसेच वेदकालीन परंपरांचा विकास यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. तत्कालीन राजकीय घटनांसह समाजव्यवस्थेचे सखोल विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण आणि इतिहासप्रेमींसाठी ज्ञानवर्धक असे हे पुस्तक भारताच्या ऐतिहासिक वारशाचा व्यापक आढावा घेण्यास मदत करते.
Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagarप्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.
Bhartiya Aarthik Paryavaran FYBA Second Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr Vijaykumar Wavaleप्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहे.
Bhartiya Aarthik Vikas 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Pagar Dr S. V. Tile Dr S. R. Jawaleतृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 साठी 'भारतीय आर्थिक विकास' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सर्वच देशांमधील सरकारांचा आर्थिक विकासाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास मंडळाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या संकल्पना समजणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आर्थिक विकास हा स्वतंत्र पेपर सामान्य स्तरावर आणला आहे. आर्थिक वृद्धी व विकास संकल्पनांचा अर्थ, गरज, महत्त्व, त्यांचे निर्देशक, दोघांमधील फरक इत्यादी बाबींचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल आहे.
Bhartiya Aarthik Vikas 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Pagar Dr S. V. Tile Dr S. R. Jawaleतृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र सामान्य स्तर-3 (जी-3) सत्र 5 आणि 6 साठी भारतीय आर्थिक विकास हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवीन सिद्धान्त आणि घटक घेण्यात आले आहेत. त्या सर्व घटकांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Bhartiya Arthavyavstha Paper-1 ani Paper-2 First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय अर्थव्यवस्था पेपर-१ आणि पेपर-२ प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher"भारतीय अर्थव्यवस्था: पेपर-१ आणि पेपर-२" पुस्तक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेले पुस्तक आहे. हे पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख मुद्द्यांवर सखोल प्रकाश टाकते, जसे की अर्थव्यवस्थेचा अर्थ, विकसित व विकसनशील अर्थव्यवस्थांचे वैशिष्ट्य, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकसनशील देश म्हणून अभ्यास. यामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील योगदान, लोकसंख्या व मानव संसाधनाचे महत्त्व, आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचे सविस्तर वर्णन आहे. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे मूलभूत संकल्पना समजून घेण्यास मदत करणारे हे पुस्तक, अल्प व दीर्घकालीन आर्थिक धोरणांचे विवेचन करते. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासातील अडथळे, संधी आणि भविष्यातील मार्ग यावरही सखोल विचार करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण साधन आहे.
Bhartiya Arthavyavstha Paper-3 ani Paper-4 Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय अर्थव्यवस्था पेपर-३ आणि पेपर-४ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Savita Sawant"भारतीय अर्थव्यवस्था - पेपर-3 आणि पेपर-4" हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NEP-2020 अभ्यासक्रमानुसार रचले गेले आहे. यामध्ये भारतातील आर्थिक नियोजन, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी आणि आर्थिक विकासाचे विविध पैलू सविस्तरपणे मांडले आहेत. नियोजनाची उद्दिष्टे, नीती आयोगाची भूमिका, तसेच पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश यांचा अभ्यास पुस्तकात समाविष्ट आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील सहकारी चळवळ, प्रादेशिक असंतुलन, पाणी व्यवस्थापन, आणि रोजगार निर्मितीवरील चर्चाही विस्तृतपणे आहे. पुस्तकात आर्थिक असमानता, सामाजिक न्याय, आणि शाश्वत विकास यासंदर्भातील उपाय सुचवण्यात आले आहेत. आर्थिक धोरणांचे परिणाम, क्षेत्रीय विकास, आणि ग्रामीण-शहरी समस्या या घटकांवरही भर देण्यात आला आहे. पुस्तकाची भाषा सोपी व मुद्देसूद असून विद्यार्थ्यांना भारताच्या आर्थिक यंत्रणेचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. यामध्ये सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक भागांचा अंतर्भाव असून, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.
Bhartiya Arthik Dhoran-1 First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय आर्थिक धोरण-१ प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Deepak Kareसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय आर्थिक धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत अभ्यास, त्यातील तत्त्वे, संरचना, व कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. आर्थिक धोरणाच्या माध्यमातून भारतातील अर्थव्यवस्थेची संघराज्यीय रचना, आर्थिक हक्क, व धोरणात्मक दृष्टिकोन यांची विस्तृत माहिती देण्यात येते. विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक सुधारणा, व त्याचे भारताच्या सामाजिक-आर्थिक व राजकीय विकासामधील महत्त्व समजते. हा अभ्यासक्रम केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यावर मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक मूल्यांचा आदर, आर्थिक समता, व विकासात्मक संकल्पना रुजविण्याचा उद्देश आहे. अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय विकास, आर्थिक सुधारणा, व आर्थिक समतेसारख्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जातो. भारतीय आर्थिक धोरणाचे महत्त्व केवळ शैक्षणिक नाही, तर जागरूक नागरिक आणि आर्थिक दृष्टिकोनाने सशक्त देश घडविण्यासाठी आवश्यक आहे. NEP 2020 अंतर्गत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सक्षम नागरिक बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Bhartiya Arthik Dhoran-2 Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय आर्थिक धोरण-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Deepak Kare"भारतीय आर्थिक धोरण-2" या दस्तऐवजामध्ये भारताच्या लोकसंख्या, रोजगार, आर्थिक धोरणे आणि दारिद्र्य यासंबंधीचे मुद्दे उलगडले आहेत. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी हा दस्तऐवज तयार करण्यात आला असून तो NEP अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यात लोकसंख्या वाढ, तिचा आर्थिक विकासावर होणारा प्रभाव, लोकसंख्या नियंत्रण धोरणे, दारिद्र्याची कारणे, उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला आहे. व्यावसायिक विभाजन, ग्रामीण-शहरी वितरण, वयोमानानुसार लोकसंख्येचे स्वरूप आणि मानवी भांडवलनिर्मितीवर देखील भर दिला आहे. दस्तऐवजातून भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक धोरणांचा, लोकसंख्येचा दृष्टीने आर्थिक लाभ आणि आव्हाने यांचा विचार मांडण्यात आला आहे. दस्तऐवजातील मुद्दे विद्यार्थ्यांना भारतातील आर्थिक परिप्रेक्ष्य समजून घेण्यास मदत करतात.
Bhartiya Chitrapat Ani Rajkaran First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय चित्रपट आणि राजकारण पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Pravin Shriram Bhagdikar‘भारतीय चित्रपट आणि राजकारण’ या पुस्तकात भारतीय चित्रपटांचा देशाच्या जडणघडणीतील सहभाग आणि राजकारणावरील त्याचा प्रभाव यांचा अभ्यास केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपटांनी राष्ट्र उभारणीत मोलाची भूमिका निभावली, सामाजिक समस्या व बदलत्या विचारसरणीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. ‘दो बिघा जमीन’ आणि ‘मदर इंडिया’ यांसारख्या चित्रपटांनी सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकला, तर ‘नया दौर’ने आधुनिकीकरणाचे महत्त्व सांगितले. जागतिकीकरण आणि भांडवलशाहीच्या प्रभावामुळे चित्रपटांमध्ये मोठे बदल झाले, कथानके बदलली आणि विषय निवडण्याचे स्वातंत्र्य कमी झाले. ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे महत्त्व दर्शवण्यात आले आहे. नक्षलवादावरील चित्रपटांनी सामाजिक समस्या व त्यांवरील उपाय दर्शवले आहेत, तर काही चित्रपट दहशतवादाच्या समस्यांवर प्रकाश टाकतात.
Bhartiya Dnyan Parampara First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय ज्ञान परंपरा पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Ashish Tembhekar‘भारतीय ज्ञान परंपरा’ या ग्रंथाचा उद्देश भारतीय संस्कृतीतील प्राचीन वाङ्मय, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि जीवनशैली यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना भारताच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणे आहे. या पुस्तकात वैदिक साहित्याची सखोल माहिती देण्यात आली असून, वेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, सूत्रग्रंथ, वेदांग आणि उपवेद अशा विविध साहित्यप्रकारांचा अभ्यास सादर केला आहे. वेदांमधून जीवनाचे विविध पैलू उलगडत गेले आहेत—सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि तात्त्विक. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार प्रमुख वेदांतील मंत्र, देवताविषयी श्रद्धा, यज्ञसंस्था, तत्वज्ञान, सृष्टीविचार आणि आत्मा-परमात्मा संकल्पना यांचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. उपनिषदांमधून ज्ञानमार्गाने मोक्षप्राप्तीचा विचार मांडला असून, अद्वैतवाद, आत्मा-ब्रह्माचे ऐक्य, आणि नैतिक तत्त्वज्ञान यावर भर दिला आहे. यासोबतच, पुराणे, नाट्यशास्त्र, अर्थशास्त्र, राजतरंगिणी यांसारख्या ग्रंथांचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानही समाविष्ट आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील अहिंसा, पर्यावरणनीती, पुरुषार्थ संकल्पना, आणि विविध धर्मांच्या दृष्टीने जीवनदृष्टी यांचे विवेचन देखील अभ्यासक्रमात आहे. एकूणच, ‘भारतीय ज्ञान परंपरा’ हा ग्रंथ प्राचीन भारतीय विचारविश्वाचा गहन अभ्यास करून विद्यार्थ्यांना ज्ञान, नीतिमत्ता आणि सांस्कृतिक जागरूकतेकडे नेणारा सेतू ठरतो.
Bhartiya Dnyan Pranali First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय ज्ञान प्रणाली पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Nalini Ishwardas Borkarभारतीय ज्ञान प्रणाली हे पुस्तक भारतीय ज्ञान प्रणालीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. यात प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, योग, आयुर्वेद, कला आणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास केला आहे. भारतीय शिक्षण परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे स्वरूप, तसेच वेद, उपनिषदे, आणि अन्य ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाचा आधुनिक जगाशी असलेला संबंध यात स्पष्ट करण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षण पद्धती, गुरुकुल आणि आधुनिक शिक्षण प्रणाली यांचा तुलनात्मक अभ्यास देखील पुस्तकात समाविष्ट आहे. विद्यार्थी-अनुकूल भाषाशैली आणि सुसंगत उदाहरणांच्या मदतीने संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत, त्यामुळे अभ्यासक आणि संशोधकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
Bhartiya Dnyanpranali First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय ज्ञानप्रणाली प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Neeta Suresh Mohite Dr Dnyandev Laxman Nitve Dr Rupali Bipin Sheth Dr Manisha Deepak Puranikसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानप्रणाली अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. भारतीय ज्ञान परंपरा या पुस्तकात भारताच्या प्राचीन आणि समृद्ध ज्ञानप्रणालीचा अभ्यास सखोलपणे मांडला आहे. या ज्ञानप्रणालीमध्ये वेद, उपनिषद, दर्शन शास्त्रे, आयुर्वेद, योग आणि खगोलशास्त्र यांचा समावेश असून, मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारी ही परंपरा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधते. पुस्तकात भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आढावा घेत, आधुनिक शिक्षण पद्धतीशी त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांसाठी तसेच भारतीय ज्ञानप्रणालीवर संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. साधी व सोपी भाषा आणि मुद्देसूद मांडणी यामुळे वाचकांना हे पुस्तक समजण्यास आणि विचारशील बनण्यासाठी प्रेरित करते.
Bhartiya Itihas ke Kuch Vishay Bhag 1 class 12 - S.C.E.R.T Raipur - Chhattisgarh Board: भारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 1) कक्षा 12 - एस.सी.ई.आर.टी. रायपुर - छत्तीसगढ़ बोर्ड
by Raipur C. G. Rajya Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 1) 12 वीं कक्षा का राज्य शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् छत्तीसगढ़ रायपुर ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है। यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bhartiya Itihas ke Kuch Vishay Bhag 2 class 12 - S.C.E.R.T Raipur - Chhattisgarh Board: भारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 2) कक्षा 12 - एस.सी.ई.आर.टी. रायपुर - छत्तीसगढ़ बोर्ड
by Raipur C. G. Rajya Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 2) 12 वीं कक्षा का राज्य शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् छत्तीसगढ़ रायपुर ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है। यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bhartiya Itihas ke Kuch Vishay Bhag 3 class 12 - S.C.E.R.T Raipur - Chhattisgarh Board: भारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 3) कक्षा 12 - एस.सी.ई.आर.टी. रायपुर - छत्तीसगढ़ बोर्ड
by Raipur C. G. Rajya Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय (भाग 3) 12 वीं कक्षा का राज्य शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् छत्तीसगढ़ रायपुर ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है। यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bhartiya Kala Bhag 2 class 12 - RBSE Board: भारतीय कला भाग 2 कक्षा 12 - आरबीएसई बोर्ड
by Madhyamik Shiksha Board Rajasthan Ajmerभारतीय कला भाग 2 कक्षा 12 वीं का पुस्तक हिंदी भाषा में माध्यमिक शिक्षा बोर्ड राजस्थान, अजमेर ने प्रकाशित किया गया है । इस पाठ्यपुस्तक में तीन इकाइयों में विभक्त कर अध्ययन सुलभ बनाते हुए विभिन्न कला खण्डों में भारतीय कला इतिहास के क्रमिक विकास को प्रस्तुत कर खण्ड – 'अ' में मध्यकालीन लघु चित्र शैलियों के उद्भव विकास और कलागत विषयवस्तु को अध्ययन की दृष्टि से शामिल किया गया है, वहीं खण्ड- 'ब' में स्वतन्त्रता आन्दोलन और स्वतन्त्रता पश्चात के कला रूपों को आधुनिक भारतीय चित्रकला की अध्ययन वस्तु बनाया है । चूंकि पुस्तक का प्रस्तुतीकरण काल क्रमानुसार है, अतः खण्ड - 'स' में मध्यकालीन मूर्तन एवं मंदिर स्थापत्य के विषय संदर्भ में भारतीय एवं राजस्थानी मूर्तिशिल्पों के साथ - साथ आधुनिक मूर्तिकला का विश्लेषणात्मक अध्ययन भी प्रस्तुत किया गया है । पुस्तक में यथास्थान चित्र, मानचित्र व रेखाचित्र आदि का समावेश अध्ययन के उद्देश्यों की प्राप्ति में सहायक सिद्ध होगा ।
Bhartiya Puralekhagar First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय पुरालेखागार पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Raghunath R. Borkarपुस्तक भारतीय पुरालेखागार हे भारतातील अभिलेखागारांच्या इतिहास, संकल्पना आणि उपयोग यावर आधारित आहे. यामध्ये अभिलेखागार म्हणजे काय, त्यांची व्याख्या, प्रकार आणि त्यांचा उपयोग यासंबंधी सखोल माहिती दिली आहे. भारतात अभिलेखागार कशा प्रकारे विकसित झाले, तसेच विविध प्रकारचे अभिलेख, त्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या उपयोगाचे विविध पैलू या पुस्तकात चर्चिले गेले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर अभिलेखागार यांचा स्वतंत्रपणे आढावा घेतला आहे. तसेच खाजगी अभिलेखागारांचे महत्त्व आणि त्यांची वैशिष्ट्ये यावरही चर्चा केली आहे. ऐतिहासिक नोंदी आयोग आणि भारतातील सर्वोत्तम संग्रहालयांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हे पुस्तक संशोधक, विद्यार्थी तसेच अभिलेखागार व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे.
Bhartiya Rashtriy Chalval (1885-1947) Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९४७) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Ganesh D. Rautतृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळ (1885-1947)' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. अधिकाधिक चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.