Browse Results

Showing 726 through 750 of 1,567 results

Kirtanache Phal

by Mukesh Nadan

This is a story of a man who became giant because of a curse. A devout man of God helps him become normal again because of his selfless worship. The giant wanted to eat him alive but he listens to his worship and comes to his senses and tells the truth. The man of God helps him deliver from the curse.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Klesh rahit jivan: क्लेश रहित जीवन

by Dada Bhagwan

क्या आप जीवन में उठनेवाले क्लेशों से थक चुके हो और हैरान हो कि नए क्लेश कहाँ से उत्पन्न हो जाते हैं ? क्लेश रहित जीवन के लिए आपको केवल पक्का निश्चय करना है कि आप लोगों के साथ सारा व्यवहार समभाव से निपटाओगे बिना सफलता की चिंता किये बिगैर | फिर एक दिन जीवन में शांति आकर ही रहेगी। यदि बीवी-बच्चों के साथ बहुत उलझे हुए कर्म हों तो निकाल करने में अधिक समय लग जाता है। करीबी लोगों के साथ उलझने क्रमशः ही समाप्त होती हैं। चिकने कर्मों का निकाल करते वक्त आपको अत्यंत जागृत रहना होगा। अगर आपने लापरवाही और सुस्ती दिखाई तो इन मामलों को सुलझाने में असफल होंगे। यदि कोई आपको कटु वाणी बोल दे और आपकी भी कटु वाणी निकल जाए, तो आपके बाहरी व्यवहार का कोई महत्व नहीं, क्योंकि आपकी घृणा समाप्त हो चुकी है और आपने समभाव से निकाल का दृढ़ निश्चय कर रखा है। “प्रतिशोध के सभी भावनाओं से मुक्त होने के लिए आपको परम पूज्य दादाश्री के पास आकर ज्ञान ले लेना चाहिए। मैं आपको इसी जीवन में प्रतिशोध की सभी भावनाओं से मुक्त होने का रास्ता दिखाऊँगा। जीवन से थके हुए लोग मृत्यु क्यों ढूँढते हैं? ऐसा इसलिए क्योंकि वे जीवन के तनाव का सामना नहीं कर पाते। इतने अधिक दबाव में आप कितने दिन जीवित रह सकते हो ? कीड़े-मकोडों की तरह, आज का मनुष्य निरंतर संताप में है। मनुष्य का जीवन मिलने के बाद किसी को कोई दुःख क्यों हो? सारा संसार संताप में है और जो संताप में नहीं है, वे काल्पनिक सुखों में खोए हुए हैं। इन दोनों छोरों के बीच संसार झूल रहा हैं। आत्मज्ञानी होने के बाद, आप सभी कल्पनाओं और वेदनाओं से मुक्त हो जाओगे।’’ दादाश्री की इस पुस्तक में क्लेश रहित जीवन जीने की चाबियाँ और समझ दी गई हैं।

Kojagiri Ani Masala Doodh

by Mala Kumar Manisha Chaudhry

धम, धम, धम.. मला मृदुंग शिकायचा आहे आणि आईला स्कूटर चालवायला शिकायची आहे. कधी माहीत आहे? दसर्‍याच्या मुहूर्तावर!

Kokileche Gupit

by Anagha Hire

This a story of the cuckoo secret. In the magical jungle, all birds were lived. crow and cuckoo were best friends. cuckoo want to keep her eggs with crow eggs. Read this story what happen.

Kokileche Gupit

by Anagha Hire

This a story of the cuckoo secret. In the magical jungle, all birds were lived. crow and cuckoo were best friends. cuckoo want to keep her eggs with crow eggs. Read this story what happen.

Kolha Aani Aarmadilo

by Vidya Mani

कोल्हा आणि आर्माडिलो यांची घनिष्ट मैत्री असते. दोघं दिवसभर एकत्र मौज-मजा करत असतात. एक दिवस आर्माडिलो वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगायचं ठरवतो. पण कोल्ह्याच्या मनात वेगळाच डाव असतो. पुढे काय होतं याचं उत्तर अर्जेंटिनामधील या लोककथेत वाचायला मिळेल.

Kolha Ani Karakocha

by Ramkrushna Chaudhari

In this story, a Croak and a fox were a good friend. One day the fox have invited the Croak for dinner. But he does not eat a dessert dish with the beak. After a few days later, Croak has invited the fox for dinner. Fox shy and without answering, he went out.

Kolhobane Khalla Aklecha Kanda

by Shashikant Kadam

This story is about a fox who wanted to become the king of the jungle. He came to know that far away there is a field of onions with full of wisdom if eats that he will get wisdom to rule over the animals.

Kombadedada

by P. G. Sahasrabuddhe

The sparrow was very injured. When nobody was helping her, rooster came to save her life. He brings her home and takes care of her. When God's know about all things. God asked him for wishes, he wishes for sparrow's health, God recovers sparrow from injuries.

Konadyacha Malak

by Shakuntala Phadanis

A story of two neighbors, they had always quarreled with each other. One day, one of the neighbors was brought a dead rat and put it in the corner of the house for troubling the other neighbor.Because of this incident, they were doing fewer quarrels.

Kotawalala Ghadali Addal

by Milind Vatave

This a story of birds. birds were lived together at mango farm. one visitor bird came and save from crow. all birds called him security guard. soon he feels proud. At the end, all birds teach him a good lesson.

Krantimargavaril Pravasi: क्रांतिमार्गावरील प्रवासी

by Prof. T. S. Kulkarni

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर क्रांतिकारक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी १९८९ च्या मार्चमध्ये निधन झाले. अंबाला शहराजवळच्या एका खेड्यात त्यांचा १५ सप्टेंबर, १८९२ रोजी जन्म झाला होता. ते मूळचे रजपूत असून त्यांचे चौधरी घराणे पंजाबात स्थायिक झाले. लहानपणीच त्यांची आई मरण पावली आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे पृथ्वीसिंहांचे वडील शादीराम यांना रोजगार शोधीत ब्रह्मदेशात जावे लागले. पृथ्वीसिंहांचे चुलते दोन पुतण्यांना घेऊन पंजाबातून ब्रह्मदेशात गेले. रशियातील १९०५ ची अयशस्वी क्रांती, बंगालच्या फाळणीविरुद्ध चाललेले आंदोलन, लाला लजपतरायांची हद्दपारी, लोकमान्य टिळकांना झालेली सहा वर्षांची शिक्षा वगैरे घटनांमुळे पृथ्वीसिंहांनी भारत स्वतंत्र करण्याचा ध्यास घेतला. ते १९१३ च्या अखेरीस अमेरिकेत गेल्यानंतर “गदर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत सामील झाले. हिंदुस्थानात परतल्यानंतर एकाच वेळी कलकत्त्यापासून पेशावरपर्यन्त सशस्त्र उठाव करण्याची योजना आखण्यात आली पण ती अयशस्वी ठरली.

Krantiparva: क्रांतिपर्व

by Dr Uttamrao Patil

डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरलेला ‘क्रांतिपर्व’ हा ग्रंथ आहे. डॉ. उत्तमराव पाटील हे इतिहासकार नाहीत; पण इतिहास घडविणारे वीर आहेत. या वीराने आपल्या साहाय्यकांच्या मदतीने १९४२ च्या ‘भारत छोडो’ लढ्यात जो इतिहास घडविला त्याची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे हे केव्हाही इतर कोणाकडून ती कहाणी ऐकण्यापेक्षा अधिक सरस ठरणार आहे. या ४२ च्या लढ्यात डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या घरातील सर्व लहानथोर मंडळी बलिदानाच्या वेदीवरच उभे होते. त्यांची आई तुरुंगात गेली ती परत आलीच नाही. स्वतः डॉ. उत्तमराव पाटील, त्यांचे धाकटे बंधू दशरथराव व सर्वात धाकटे बंधू श्री. शिवाजीराव पाटील, उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई या सर्वच मंडळींनी त्या काळात अलौकिक कार्य केले. आझाद हिंद सेनेची कॅ. लक्ष्मी आणि सातारच्या पत्री सरकारच्या तुफान स्त्री-सैनिकांची सेनानी लीलाताई यांचे नाव त्या काळात प्रत्येक लहानथोरांच्या जिभेवर होते. हा ग्रंथ डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे एवढे सांगितले म्हणजे या ग्रंथाचे मोल किती आहे हे आणखीनिराळ्या शब्दांत सांगण्याची गरज नाही.

Krantisukte Rajarshi Chhatrapati Shahu: क्रांतिसूक्ते: राजर्षी छत्रपती शाहू

by Dr S. S. Bhosle

विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समा-समारंभात कधी अध्यक्ष म्हणून तर कधी उद्‌घाटक किंवा मुख्य पाहुणे म्हणून शाहू महाराजांनी जी भाषणे केली त्याचे संग्रह अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र जसजसा काळ लोटतो तसतसे या भाषणांचे संदर्भ पुढील पिढ्यांना समजावून घेणे अवघड होत जाते. अशा स्थितीत कोणी ही भाषणे टिपा-टिप्पणीसह चिकित्सक वृत्तीने प्रसिद्ध केली तर नव्या पिढीच्या वाचकांची व अभ्यासकांची सोय होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींचे एक साक्षेपी अभ्यासक डॉ. एस्. एस्. भोसले यांनी राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह केलेला हा चिकित्सक अभ्यास वाचकांना उपयुक्त वाटेल.

Krodh: क्रोध

by Dada Bhagwan

हमें क्रोध क्यों आता है? क्रोध आने के कुछ कारण यह है - जब कोई भी कार्य हमारी इच्छानुसार नहीं होता या हमें यह लगे कि सामनेवाला व्यक्ति हमारी बात नहीं समझ रहा या फिर किसी बात पर किसी के साथ मनमुटाव हो तब| लेकिन क्रोध आने का कोई भी निश्चित कारण नहीं होता| कई बार हमारी समझ से हमें यह लगता है कि, हम जो भी सोच रहे है या जो कुछ भी कर रहे है वह सब सही ही है| पर, उस वक्त यदि कोई दूसरा व्यक्ति आकार हमें गलत साबित करे तो हम अपना आपा खो बैठते है और उसपर अत्यंत क्रोधित हो जाते है| क्रोध करने से ना सिर्फ सामनेवाला व्यक्ति दुखी होता है पर हमें भी उतना ही दुःख होता है| कई किस्सों में यह देखा गया है कि जिससे हम सबसे अधिक प्यार करते है, उसपर ही सबसे ज्यादा गुस्सा भी करते हैं| इस तरह बिना सोचा समझे गुस्सा करने से कई बार हमारे संबंधो में भी काफी तनाव पैदा हो जाता है जिसका फल अच्छा नहीं होता| किस प्रकार हम अपने क्रोध पर काबू पा सकते है या किसी और क्रोधित व्यक्ति के साथ कैसा बर्ताव करे ताकि हमारे औरों से प्रेमपूर्वक सम्बन्ध बने रहे, इन प्रश्नों का हल पाने के लिए आगे पढ़े|

Krushi Bhugol First Semester FYBA, B.COM, B.SC New NEP Syllabus - SPPU: कृषी भूगोल प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Ashok Maruti Thorat Prof. Dr. Sanjay Dagu Pagar Prof. Nikhil Uttam Agle

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात कृषी भूगोल हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. कृषी भूगोल हा आर्थिक भूगोलाची एक महत्त्वाची उपशाखा असून, शेतीचे प्रादेशिक वितरण, शेती प्रकार, उत्पादन पद्धती, तसेच तांत्रिक, सामाजिक व पर्यावरणीय घटकांचा सखोल अभ्यास करतो. या विषयात शेती विकासाचे टप्पे, शेतीत होणारे बदल, तसेच शेती पद्धतींचे स्वरूप स्पष्ट केले जाते. शेतीच्या विविध प्रकारांचे विश्लेषण करताना त्यावर प्रभाव टाकणाऱ्या भौतिक घटकांबरोबरच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. शेतीविकासासाठी हरित, निळी आणि धवल क्रांतींची माहिती दिली जाते, तसेच जलसिंचनाच्या पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, आणि शाश्वत शेतीच्या दिशेने होणारे बदल समजावले जातात. कृषी भूगोलाचा अभ्यास शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी, संशोधकांना नवनवीन पद्धती विकसित करण्यासाठी, तसेच उद्योगांना कृषीपूरक व्यवसायांचे नियोजन करण्यासाठी उपयोगी पडतो. याशिवाय, हवामान बदल, मृदा संरक्षण, जल व्यवस्थापन, आणि शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यासही या विषयाचा अविभाज्य भाग आहे. शेती व कृषीमालाच्या बाजारपेठांचे नियोजन, तसेच सामाजिक-आर्थिक योजनांचा आराखडा तयार करताना कृषी भूगोल महत्त्वाची भूमिका बजावतो.

Krushi Vyavsay Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: कृषी व्यवसाय दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Deepak Kare

कृषी व्यवसाय हा भारतातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये कृषी विपणन, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), प्रक्रिया उद्योग, आणि शाश्वत शेतीविषयक धोरणांचा समावेश होतो. भारतातील कृषी विपणनाचे स्वरूप पारंपरिक आणि आधुनिक प्रणालींच्या मिश्रणाने ओळखले जाते. पारंपरिक मंडई, बाजार समित्या, आणि एपीएमसी यंत्रणेसोबतच ई-नामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कृषी विपणनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. कृषी व्यवसायामध्ये प्रक्रिया उद्योगांचा विकास, उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे डिजिटल प्लॅटफॉर्म, आणि शेतकऱ्यांसाठी वित्तीय सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे. कृषी व्यवसायाच्या प्रभावी धोरणांमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सशक्त होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. शाश्वत शेती, पर्यावरणीय तंत्रज्ञान, आणि जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी नवोन्मेषी उपाययोजना या क्षेत्राच्या यशस्वी प्रगतीसाठी अत्यावश्यक ठरतात.

Krushnache Samarthya

by S. R. Devale

River Yamuna had become poisonous because of a snake name Kalia in it. One day Krishna's friends drink water from this river and die. There was a fight between the snake and Krishna. He kills the snake.

Krushnala Shiksha

by S. R. Devale

Shrikrishna's and Baalsena used to destroy all the milk and butter in Yashoda’s house. All the Gopis always used to bring some complaints of Lord Shri Krishna to Yashoda, but Yashoda had not believed it. Here in this episode Yashoda herself experiences the wrong doing of Krishna. She punishes her. Here while he was punished he frees two bright men from their curse.

Krutaghna Undir

by P. G. Sahasrabuddhe

This is a story of ungrateful mouse. One sage finds this mouse in an injured condition. He brings him home and nurses him. He helps him to transform into a tiger, but he becomes prideful and tries to pounce on the sage, so the sage transforms him into his original form again. Now the mouse goes and hides in the hole.

Krutdnya Popat

by P. G. Sahasrabuddhe

Story of a mango tree. When it dried all the other birds left the tree, but the parrot stayed and made the tree well. It started to grow again started to give fruits, all because of the parrot.

Kshamashil Maharshi Vasishtha Yanchi Kshamashilata

by Mukesh Nadan

Parashar had asked his mother about his father and she told him that a giant had eaten him. He became very sad and wanted to take the revenge. He started destroying the giants one by one. His grandfather tells him to stop it. He listens to him. His grandfather blesses him and tells him about his real character he is supposed to be. Parashar cools down and forgives the giants.

Kubada Dhobi

by Rajesh Gupta

One thief had troubled the village and Tenali Raman killed him with help of another man and so he was sentenced to death by crushing his head by elephant. He escapes this punishment by replacing himself with a hunchback laundryman.

Kulvruttant: कुलवृत्तांत

by Narayan Dharap

मानव स्वत:च्या उत्क्रांतीचा कधी विचार तरी करतो का? आपण कोण होतो, कोठून आलो, कोठे चाललो आहोत, या प्रवासाची परिणती कशात होणार आहे याचा माणूस कधी विचार तरी करतो का? मी तरी कोण? येथे या शहरात कसा आलो? प्रत्यक्ष मी नाही; पण माझे पूर्वज... कोठून आले? महत्त्वाकांक्षेने आले की, गरजेपोटी आले? मी अनेक कुलवृत्तांत वाचले होते. चारचार, पाचपाच पिढ्यांचा इतिहास. त्यात एका तक्त्याच्या रूपात मांडला होता. आडव्या उभ्या रेषांनी जोडलेली ती फक्त नावं होत. अमक्याची ती चार-पाच मुलं... त्यांचे विवाह... त्यांची मुलं... हा नावांचा आणि रेषांचा तक्ता त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काय सांगणार? त्या तर फराट्यांनी ओढलेल्या रेषाकृती होत्या; पण माझ्या विलक्षण अनुभवात या रेषाकृती सजीव झाल्या होत्या. रंग... रूप... सुखं... दु:ख... अशा सगुण त्रिमित स्वरूपात समोर आल्या होत्या... रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत हा असाधारण अनुभव बसवणं किती कठीण होतं! जवळजवळ अशक्यच! पण इथे धोका होता. त्या कालगर्तेत माझा प्रवेश अगदी सहज होत होता. पण काही कारणाने, अपघाताने, दुर्दैवाने मला परत माझ्या एकवीसाव्या शतकात परत येता आलं नाही तर? मी कालवस्त्राच्या त्या सुरकुतीत अडकून पडलो तर? सर्व शक्यतांचा विचार करायला हवा...

Refine Search

Showing 726 through 750 of 1,567 results