Browse Results

Showing 901 through 925 of 1,542 results

Menu

by Vasumati Dhuru

One day a family invited a celebrity to their house. They panned a menu which consisted of non-vegetarian food. When the lady came she strictly avoided the non-veg food and ate only chappati and palak soup. Everybody were disappointed for they could not give anything to the guest and the menu they had selected was not suitable for the guest. But the father encourages everybody for their hard work and teamwork.

Mhataricha Gela Jiv

by Shekhar Shiledar

One day Shekh Chilli forgets his sickle in the fields. He goes and finds that the sickle was in the sun for a long time and has got the fever. The Hakim tells him to drop it in the well for some time. He does and finds that the fever is gone. He thinks that he knows the medicine for fever. He does this with an old lady but she dies. All the people in the village beat him and take him to the Hakim. There they all declare him a fool and he becomes famous.

Mhatarya Hattichi Vyatha

by Vishal Tayade

This is a story of grown old elephants. A family of elephant was feeling the burden of old elephants because they were not working and were dependent upon the family. There was heavy rain and things were getting difficult to handle. The female was too much bothered about the in-laws and wanted to ask them to leave the house and stay independent. The old elephants were worried how their future would be because they had no strength to gather their own food.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mi Isadora: मी-इझाडोरा!

by Dr Rohini Bhate

“मी-इझाडोरा!” हे पुस्तक इसाडोरा डंकन यांच्या “माय लाईफ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुध्द बंडेखारी करणारी मनस्विनी. स्वत:च्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुध्द जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुध्दिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वत:चं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणाऱ्या या दोघींना बांधणाऱ्या सहानुभवाच्या धाग्यातून अनुवादलेले आत्मचरित्र.

Mi Kon Aahe?: मी कोण आहे?

by Dada Bhagwan

केवळ जीवन जगणे हे जीवन नाही. जीवन जगण्याचे काही ध्येय, काही लक्ष्य तर असेल ना ! जीवनात काही उच्य लक्ष्य प्राप्त करायचे ध्येय असायला हवे. जीवनाचे खरे ध्येय "मी कोण आहे" ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे हे आहे. मागच्या अनंत जन्मांचा हा अनुत्तरित प्रश्न आहे. ज्ञानीपुरुष परमपूज्य दादाश्रींनी मूळ प्रश्न "मी कोण आहे?" ह्याचे सहज उत्तर सांगितले आहे. ह्या पुस्तकात, मी कोण आहे? मी कोण नाही? स्वतः कोण आहे? माझे काय आहे? माझे काय नाही? बंधन काय आहे? मोक्ष काय आहे? ह्या जगात भगवान आहेत का? ह्या जगताचा 'कर्ता' कोण आहे? भगवान 'कर्ता' आहेत का नाहीत? भागवानांचे खरे स्वरूप काय आहे? 'कर्त्या'चे खरे स्वरूप काय आहे? जग कोण चालवतो? मायेचे स्वरूप काय आहे? जे आपण बघतो आणि जाणतो ते भ्रम आहे की सत्य आहे? व्यावहारिक ज्ञान तुम्हाला मुक्त करू शकते का? ह्या सर्व प्रश्नांची दादाश्रींनी अचूक (अॅाक्युरेट) उत्तरे दिली आहेत.

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Mi Raja Banayala Aloy Sangatoy Shetakaryacha Por

by Baba Bhand

Kashirao Gaikwad was staying near Malegao.one day he suddenly gets a call and asked to bring his three children to Nasik. They are later escorted to Baroda. There his child named Gopal is trained to become king. He was the bravest among the other brothers. When he was asked the reason to be there, he says I have come here to become king. Later he is called as Sayajirao Gaikwad.

Mi Shrimant Ahe

by G. R. Dodake

Mi Shrimant ahe a story of a Horse cart driver . One day a lawyer sit in horse cart . driver explaining about life journey ,The rich have become rich.

Mini Ani Chani

by Alaka Patil

This a story of Meenu and Chani. Meenu saw the squirrel in the back garden of the home. soon they both became friends. one day meenu went to uncle home and squirrel also came along with her. after some time squirrel wants to go back. meenu have sweet memories of the squirrel.

Mipanach Ojha Gheun Phirnara Machchar Ani Bail

by Baba Bhand

Because of too heavy rains there was an increase in breed of mosquitoes. One mosquito sat on the horn of an ox and apologized for not taking permission to sit on it. But the ox said to him in pride, whether you sit or don’t sit on my horn it does not make any difference to me. Your presence is like nothing. The mosquito did not like the attitude of the ox towards him.

Mitra Asava Tar Asa

by Muhammad Hasan Pharuki

Mitra Asava Tar Asa a story of two businessmen girdharilal and imtiaz. Both were close friends. Imtiaz shop closed from last few days . girdharilal worries about it and he went to his house. Read the story what happens next.

Mitracha Salla

by Shivkumar Baijal

This is a story of a farmer who was very rich but lazy. He started losing his wealth because of laziness. One day his friend advised him to go and see a flamingo on a nearby lake and he will become prosperous again. The farmer gets up early in the morning and goes to the lake. He found people stealing his grains, robbing him of milk and his servants are coming late on duty. He fixes all the problems and he became prosperous again.

Moghal Samrajyacha Rhas: मोगल साम्राज्याचा ऱ्हास

by Sir Jadunath Sarkar

‘मोगल साम्राज्याचा ऱ्हास’ हे पुस्तक थोर इतिहास-संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले. या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. त्यांतील तिसऱ्या भागातील मजकुराचा हा मराठी अवतार. मुगल साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे व मीमांसा करताना या महान संशोधकाने शब्दशः हजारो हस्तलिखिते वाचली, अज्ञात कागदपत्रे चाळली व हा थोर ग्रंथ लिहिला. मराठीत अनुवाद केलेल्या या तिसऱ्या भागात २६ ते ३७ अशी एकूण बारा प्रकरणे आहेत.

Moravala: मोरावळा

by Shivaji Sawant

हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!

Moru Navache Kode

by Rukmini Banerji

मोरूच्या जगात संख्या नाचायच्या, अंक खुणावायचे आणि भागाकाराला रुबाबदार शेपूट असायचे. पण एके दिवशी हे जग कोलमडून पडले. मोरू टवाळखोर गुंड झाला. पण हे पुन्हा बदलायला कोणीतरी मदत केली. कोण होते ते?

Motha Kon

by Shri Tolaram Raheja

Motha Kon a story of Hindu gods. God fighting amongst each other, to prove who is greatest, but all fail to pass the tests.

Mothi Thap

by Shekhar Shiledar

One day king Sultan declares a lying competition. Shekh Chilli also took part in this competition. All the people one by one start speaking lie but the king was not satisfied. Shekh Chilli gets up and says that the King is a very big liar. The people and the king get angry and orders his head to be beheaded. Shekh Chilli tells them please forgive me for I have spoken a big lie. The king rewards him.

Motyachi Gosta

by Shekhar Shiledar

Hatimtai had solved the mystery for six questions and went on the journey to bring a duck egg size pearl. He helps a man to marry the daughter of the king who had this pearl. Hatimtai then goes to find the answer to the seventh question. After finishing his task he asks Husnabano to marry his friend Prince Munirshah. Then Hatimtai takes his wife (female bear) and comes back to his own kingdom and lives happily.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Mrutyuveli, Aadhi Ani Nantara: मृत्यूवेळी, आधी आणि नंतर

by Dada Bhagwan

मृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.

Mugal Va Marathekalin Bharat 1526 Te 1761 FYBA Second Semester- RTMNU: मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. द्वितीय सेमिस्टरकरिता मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ हे पाठ्यपुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये मुगल सत्तेची संस्थापना बाबर, शेरशहा, अकबर, शहाजहान, औरंगजेब, मुगल काळातील कला व स्थापत्यकला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिणेतील सत्ता व मुगलांशी संबंध, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कर्नाटक मोहीम, तसेच त्यांचे प्रशासन, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, पानिपतचे तिसरे युद्ध आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांचे आगमन इत्यादी इतिहासातील प्रमुख अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे.

Muki Bichari

by Baba Bhand

There were many clouds but people were waiting for them to shower. There was plenty paid labour in the village but no water for the people. The cattle were thirsty and hungry. There was not enough water for animals. This dangerous sight was hurting Dharma. Dharma was spending nights with those thoughts.

Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू

by Rahul Shinde

या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.

Refine Search

Showing 901 through 925 of 1,542 results