Browse Results

Showing 1,051 through 1,075 of 1,429 results

Valvantachi Rani Jetraryuda Khel

by Dinakar Borikar

Gertrude Bell was born on July 14, 1868, in Durham, England. She studied history at Oxford and embarked on a career as a writer, traveler and archaeologist. Fluent in Persian and Arabic, Bell worked for the British government in Cairo during World War I. She contributed to the construction of the Iraqi state in 1921, as well as the National Museum of Iraq. Bell died in Baghdad on July 12, 1926. Gertrude Bell “Desert Queen.” She is also known as Gertrude of Arabia. Killed herself with sleeping pills in Baghdad in 1926, days before the inauguration of Faisal’s government, it was not because she had failed. Her work was done, the king no longer needed her and she had fallen into a deep depression. The monarchy she helped build lasted until 1958, longer than some of its creators ever expected

Vani, Vyavharat...: वाणी, व्यवहारात…

by Dada Bhagwan

‘वाणी, व्यवहारात...’ या पुस्तकात आपल्याला वाणी संबंधित कित्येक मौलिक सिद्धांताची माहिती प्राप्त होत आहे. वाणी मुख्यत: निर्जीव आहे, ही केवळ एक टेप रेकॉर्ड आहे, ज्याचे पूर्ण रेकॉर्डींग आपल्या मागील जन्मांत झालेले आहे. वाणी ही अतिशय अमूल्य वस्तू आहे, जिची किंमत समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणालाही दु:ख होऊ नये. दादाश्रींनी या पुस्तकात वाणीचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनात होणार्या व्यवहाराला लक्षात ठेवून, अनेक उदाहरणासह दाखवले आहे ज्यामुळे आपल्याला हे समजते की आपण आपली वाणी कशा प्रकारे कोमल आणि मधुर बनवू शकतो. ज्याप्रमाणे एखादी टेप वाजवण्यापूर्वी त्यात रेकॉर्डींग केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तोंडून जी वाणी निघते ती सर्व मागच्या जन्मात केलेल्या रेकॉर्डींगचाच परिणाम आहे. वाणीच्या सिद्धांतांना अधिक खोलवर समजण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.

Vartaman Thirthankar Shree Simandhar Swami: वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी

by Dada Bhagwan

या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ति शक्य नाही’ असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून महाविदेह क्षेत्रात, श्री सीमंधर स्वामींच्या’; दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना ! संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुक्षुंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुक्षुंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात, या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवंत विराजमान आहेत,आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्ति करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ति करून इतरांना तो मार्ग दाखवतात. प्रत्यक्ष-प्रकट तीर्थकरांची ओळख होणे, त्यांच्याप्रति भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करून शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास (मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे. श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल तेवढेच त्यांच्यासोबतचे अनुसंधान सविशेष रूपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढ दशेपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लागते.

Varulavaracha Halla

by Vishal Tayade

Some ants had built a nice city for them to dwell. They were very happily living there and suddenly one day a snake comes and destroys their city. Some ants take the initiative to fight with the snake. The snake comes again and all the ants attack him. The snake becomes uncomfortable and runs away.

Vat Chukaleli Madhamashi

by P. G. Sahasrabuddhe

Had a bee They are going to collect honey. On the way, she met some friends. She becomes late for collecting honey. Later she went to the flower and honey gets over from the flower. She feels very bad, next day she collects honey.

Vay Varshe Char

by Shekhar Shiledar

One day Shekh Chilli was traveling with his parents and a ticket checker came asking for tickets. Shekh Chilli did not have his ticket and his father told that his age is three years. The ticket checker had a doubt so he asked him again. Shekh Chilli said he is four years. He tells the truth so the ticket checker allows him to travel. His father slaps him for insulting him by telling the truth. Shekh Chilly till now did not understand why his father beat him for telling the truth.

Vedachi Bahuli

by Meenakshi Sardesai

This is a story of a girl Veda who was fond of dolls. Her uncles bring her a nice doll one day. She plays with it for some time but remembers her old doll and goes looking for it in the house. She does not find it because her brother by mistake transfers it in the trash bin outside and it is found by a sweeper’s daughter. Next day they find the doll with this girl and Veda fight with her to get it back. Later Veda’s mother pay’s her Rupees one hundred as a gift and takes the doll. She asks her to buy another doll.

Vegali Pariksha

by Shakuntala Phadanis

There were five school friends very close to each other. After their exams, they decided to go for watching a movie. When they reached there, the tickets were sold out. They decided to go to other theater, in the mean time they came across a black marketer. They thought for buying tickets from him. Later they gave up the idea and decided to go for a walk on a mountain.

Vetalachi Bhet

by Mohan Raval

Vikram was a brave king and one day a yogi asks Vikram to help him in his Yagna. He wanted Vikram to bring Vetal who is in the dead body hanging upside down on a tree. Vikram put the dead body on his back and Vetal starts speaking to Vikram. He tells him a story and asks a question. As soon as Vikram answers his question Vetal again goes and hangs on the tree upside down.

Viruchi Sarkas

by Richaingle-Dev

Story of a small boy enjoying with his grandparents in circus.

Vyapari Sapadala Bhamtyanchya Hati

by Dinakar Borikar

There was a businessman in village Parbhani. He suddenly became very ill and was about to die. He calls his son Gangaram and hands over the business to him. Their business was selling deodhar wood. He was warned not do business in Aurangabad since people there were cheaters. Still, Gangaram goes to Aurangabad to do business and is cheated by some people, but somehow he manages to get his return.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

Yukti Anghashi Ali

by P. G. Sahasrabuddhe

Two swans were waiting for a long time for catching the fish, but they did not find any fish. Later they try to take the fishing net and fly away. They get trapped in a thorny tree.

Adhunik Bharat Isavi San 1886 Te 1947 SYBA Fourth Semester - RTMNU: आधुनिक भारत इ.स. १८८६ ते १९४७ बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vibha Anil Athalye

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्ष २०१६ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेमेस्टर (सत्र) प्रणाली लागू केली आहे व त्यानुसार कला शाखेच्या सर्वच विषयात व अभ्यासक्रमात व्यापक फेरबदल केले आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या बी.ए.द्वितीय वर्ष : सेमेस्टर-IV च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले 'आधुनिक भारत (इ.स. १८८६ ते इ.स. १९४७)' हे पाठ्यपुस्तक आहे. विद्यार्थ्यांना इतिहास विषयाच्या अध्ययनाची गोडी लागावी म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत.

Bharatatil Samajshastriy Parampara SYBA Fourth Semester - RTMNU: भारतातील समाजशास्त्रीय परंपरा बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार भारतातील समाजशास्त्रीय परंपरा (Indian Sociological Tradition) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'भारतातील समाजशास्त्रीय परंपरा (Indian Sociological Tradition)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - भारतातील जातीच्या कुळांचे सैद्धांतिक विवेचन (Theoretical Roots of Caste in India), युनिट २ - भारतीय दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तन (Social Change from Indian Perspective), युनिट ३ - भारतीय समाज आणि समकालीन परिवर्तन (Indian Society and Contemporary Change) आणि युनिट ४ - लिंगभाव आणि भारतातील समाज (Gender and Society in India) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Bhartiya Shasan Ani Rajkaran SYBA Third Semester - RTMNU: भारतीय शासन आणि राजकारण बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

‘भारतीय शासन व राजकारण’ हे राज्यशास्त्र विषयाचे नवीन प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या जून २०१७ पासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. 'पंतप्रधान' हा या नवीन अभ्यासक्रमातील एक घटक अलीकडच्या काळात संसदीय शासन व्यवस्थेला पंतप्रधानीय शासन व्यवस्था असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंतप्रधान या पदाचे महत्त्व वाढले आहे. संसदीय शासनव्यवस्थेत 'पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ' हाच कार्यपालिकेचा केंद्र बिंदु आहे. राजकीय दृष्ट्या पंतप्रधान कितीही शक्तिशाली असला तरीही मंत्रिमंडळाची औपचारिक संमती प्राप्त केल्याशिवाय एकटा पंतप्रधान कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ही वास्तवता लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात पंतप्रधान या घटकाचे विवेचन करताना मंत्रिमंडळाचेही विवेचन केले आहे. भारतीय शासन व राजकारणाचे विश्लेषण करताना अलीकडच्या काळात घडलेल्या सर्व प्रमुख राजकीय घटनांचा परामर्श घेतला आहे. सेमिस्टर परीक्षा पद्धतीतील तिन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता विद्यार्थी-वाचकांमध्ये निर्माण होईल या हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे.

Bhurtya: भुरट्या

by Amit Shinde

या कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.

Bhurupvidnyan SYBA Third Semester - RTMNU: भूरूपविज्ञान बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

'भूरूपविज्ञान' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. सेमिस्टर ३ साठी लिहिलेले पाठ्यपुस्तक आहे. भूरूपविज्ञान या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत, ज्यामध्ये प्राकृतिक भूगोलची व्याप्ती आणि स्वरूप, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, भूकंप, ज्वालामुखी, विदारण आणि खननचक्राची संकल्पना, विदारणामुळे होणारे भूआकार, वाहते पाणी (नदी), हिमनदी, शुष्क प्रदेशातील (वाऱ्याने) भूआकार, भूमिगत पाणी (कास्र्ट) भूआकार, सागरी लाटांचे भूआकार, प्रात्यक्षिकांमध्ये समोच्च रेषांच्या सहाय्याने विविध भूआकार तयार करणे, समोच्च रेषांच्या अभ्यासाने उठावाचे नकाशे प्रोफाईलच्या सहाय्याने दाखविणे, पाश्वरषा किंवा छेद तयार करून त्यांचे भूआकारांच्या विश्लेषणातील महत्त्व विशद करणे, भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे वाचन इत्यादींचा समावेश आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयांचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत, तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Britishkalin Bharat 1764 Te 1885 SYBA Third Semester - RTMNU: ब्रिटीशकालीन भारत १७६४ ते १८८५ बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये बक्सारची लढाई व अलाहाबादचा तह (Battle of Buxar - Treaty of Allahabad), लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था (Dual Government of Lord Clive), लॉर्ड कॉर्नवालिसची कायमधारा व्यवस्था (Permanent Settlement of Lord Cornwallis), लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धती (Subsidiary Alliance of Lord Wellesley), लॉर्ड विलियम बेंटिंकच्या अंतर्गत सुधारणा (Internal Reforms of Lord William Bentinck), लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरण (खालसा) तत्त्व (Doctrine of Lapse of Lord Dalhousie), १८५७ चा उठाव - कारणे, परिणाम (Revolt of 1857 - Causes, Effects), ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज (Brahmo Samaj, Prarthana Samaj, Arya Samaj), सत्यशोधक समाज, दलित वर्गाच्या चळवळी (Satya Shodhak Samaj, Depressed Class Movement), लॉर्ड लिटनची शासनव्यवस्था (Lord Lytton's Administration), लॉर्ड रिपनच्या अंतर्गत सुधारणा (Lord Ripon's Internal Reforms) आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (Rise of Indian Nationalism, Establishment of Indian National Congress) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Gadhavach-Khel-Ani-Nikal

by Baba Bhand

One day a donkey saw that a monkey was dancing on the roof and the owner was enjoying it. So the donkey also did the same thing. But the roof collapsed and the owner beat the donkey.

Gharkombada Sinha Ani Badaikhor Gadav

by Baba Bhand

There were a donkey and a rooster in a house. One day a lion sees the donkey and decides to kill him. Suddenly the rooster crowed and the lion got scared and retrieved its position. The donkey mocks the lion and runs after him to make him more scared. He gets the opportunity and kills him. The effort of the rooster to save the donkey is wasted because of the donkeys over smartness.

Grass: ग्रास

by Narayan Dharap

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं तरीही त्यांच्या `ग्रास' या पुस्तकातील तारणगावातील उत्तमचंदाचं पिशाचरूप कसं भंडावून सोडतं, कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला कसं गुंतवून ठेवायचं याची प्रचीती त्यांच्या रहस्यमय लेखनातून येते.

Havarat Kutra Ani Tyach Pratibimb

by Baba Bhand

One day a dog was looking for food and he sees some vultures feeding on the remains of an animal carcass. The dog manages to take little meat from there. He comes near a river and sees a bigger dog and a more big size of meat in his jaws. He desires to get that bigger piece of meat. He opens his mouth to bark and his piece of meat goes in the water. In an attempt to get what was not there he loses his own piece of meat.

Refine Search

Showing 1,051 through 1,075 of 1,429 results