- Table View
- List View
Chukat Kon Nahi Grahapatatil Anand
by Kumudini BallalChildrens First day in the school and the homework how they do it in marathi.
Chukat Koun nahi
by Kumundini BallalChukat Koun nahi a story of a boy who's name was ramnath. His Parents was illiterate, but he was intelligent and well mannered. His father admits him in the new school in a city. everyone in school and hostel was happy with his performance. he got new friends, but soon he loses his interest from a study he gets involved with some spoiled friends. after that what happened read a story.
Aryabhat
by Hundaraj BalvaniAryabhatta an Indian who discovered zero in mathematics. Also he was the first one to tell about the eclipse.
Chiv Chiv Tapp Tapp
by Lubiyana BandukwalaThis is a story of childrens excitement when raining outside.
Didicha rangit khajina
by Rukhmani BanerjeeStory of a girl who helped in educating the poor children.
Chalaa Pustak Ghyayala
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. ‘चला पुस्तक घ्यायला’ या पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Didicha Rangeet Khajina
by Rukmini Banerjiकचऱ्याच्या ढिगातच नेहमी असणारी मुलं मजा-मस्ती कशी करू शकतील? पण एके दिवशी कुठून तरी एक दीदी आली आणि मुलांच्या आयुष्यात तिने रंग भरले. पुस्तकं जी त्या मुलांची मित्र बनली.
Ghari Jaayachay
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. घरी जायचंय पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Lagnala Jayach
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. ‘लग्नाला जायचंय’ या पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Maajhe Mitra
by Rukmini Banerjiमला खूप मित्र आहेत. मला ते सर्व आवडतात. पण त्यांच्यातला एक मला सर्वात जास्त आवडतो.
Majhi Balwadi
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, का केले याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. माझी बालवाडी यामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Moru Navache Kode
by Rukmini Banerjiमोरूच्या जगात संख्या नाचायच्या, अंक खुणावायचे आणि भागाकाराला रुबाबदार शेपूट असायचे. पण एके दिवशी हे जग कोलमडून पडले. मोरू टवाळखोर गुंड झाला. पण हे पुन्हा बदलायला कोणीतरी मदत केली. कोण होते ते?
Rumniya
by Rukmini Banerjiरुमनिमा आणि आजी ही मजेदार जोडी आहे, कारण त्यांना माहीत आहे शेवटी सगळं ठीकठाक होते. रुमनियाची ही सुंदर गोष्ट वाचा!
Bahuli
by Divakar BapatA girl her name was Meena, she was very sweet. Meena was a bad habit, her clothes dirty always. One day she has gone to play with friends and they laughed at her, read story what happen next.
Chor Sapadala
by Divakar BapatSparrow, crow, and cat were friends. Sparrow decided to celebrate her birthday, but the cat eats the food quietly, to find out who ate the food they call the rabbit.
Hemantachi Phatphajiti
by Divakar BapatThe story of a boy named Hemant. He liked to stealing and eating Guava, one day he climbed on a donkey to cut down the guava on the tree. The donkey moved forward and he fell down.
Rajkumarichi Savali
by Divakar BapatThe story of a Princess Vasumati. She was young around 4 to 5 years. She manages to escape from the house and realizes that somebody is playing with her, morning it was lengthy. little later she becomes small. She did not know that it was her shadow. Later her mummy and daddy explain it to her.
Undirmama
by Divakar BapatThis is a Story of a rat. He was enjoying life in a house. One day he happened to draw one picture of the cat by mistake. Later he sees the picture of the cat and gets scared and goes back to his rat hole.
SOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Jotsna Bapat Virochan Joshi Sudha Kaldate Prof. Dullas Sharankumar Limele Prof. Pendse Prof. Sane Narayan ChaudharySOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
The Accidental Prime Minister: द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
by Sanjay Baru२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.
Vadal: वादळ
by Dilip Barveकाहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'
Revolution 2020: रिव्होल्यूशन २०२०
by Chetan Bhagatभारताच्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरूण होते. एकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी. पण एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं. ’रिव्होल्यूशन २०२०’ ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवायचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल ’सिस्टम’ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो? चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ’फाईव्ह पॉईंट समवन’, ’वन नाईट द कॉल सेंटर’, ’द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ’टू स्टेटस’ नंतर ची ‘रिव्होल्यूशन २०२०’ ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का?
Dev Chhe! Pargrahavaril Antaralveer!: देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!
by Bal Bhagavatविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले.आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत.पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणाNया दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात.
Aai Vadil Aani Mulancha Vyavhar: आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
by Dada Bhagwanमुलांच्या संगोपनात आई–वडिलांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आई–वडील असे प्रेमळ असावेत की त्यांचे प्रेम पाहून मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाही. आई–वडील मुलांना दटावत राहिले किंवा मारत राहिले तर मुले निश्चित त्यांचे ऐकणार नाही आणि उलट मार्गावर वळतील. आई–वडिलांच्या उच्च संस्कारामुळेच घरात आनंदमय, शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. काचे समान बालमनाला कसे हाताळायचे ? त्यांच्यावर उच्च संस्कार कसे घडवायचे ? तरुण पिढीसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार कसा करावा ? ह्याचे पूर्ण मार्गदर्शन ह्या संक्षिप्त पुस्तकात दिलेले आहे. त्याचबरोबर मुलांनाही तरुणवयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान कसे मिळवावे ? त्यांना स्वत:च्या आई–वडिलांसोबत कसा व्यवहार करावा ? आई–वडिलांच्या सेवेचे महात्म्य आणि त्यांचे उत्तम परिणाम कोणते ? ह्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा सुंदर मार्गदर्शन येथे संकलित केलेले आहे, जे निट समजून घेतल्याने आई–वडील आणि मुलांचा एकमेकांशी आदर्श व्यवहार नक्कीच संस्थापित करता येईल.